काहीतरी सुचतं, पण सुचेनासं होतं, काहीतरी कळतं, पण वळेनासं होतं, "करुणेच्या" भाषेला "प्रेमाचं" ओझं, आणि खुंटलेल्या बुद्धीला बोलेनासं होतं. प्रगल्भ बुद्धीने खरं-खोटं होतं, पण संकुचित मनाला सांगणं कसलं, मी पणाचं ढोंग घेऊन समजत नाही, त्या सरळ व्यक्तीला वळण कसलं !!! - आशित साबळे.